What is heatstroke? Why does it cause death?
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं. What is heatstroke? Why does it cause death?
- जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं. शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!) What is heatstroke? Why does it cause death?
- स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात. रक्तातलं पाणी कमी झाल्या मुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
- माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो. उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे..
ऊष्माघात टाळा. What is heatstroke? Why does it cause death?
उन्हाचा पारा चढत आहे.. त्यामुळे उष्माघात टाळण्या साठी खालील उपाययोजना करा..
शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.
- काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या. शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा. डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा. आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा. कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.
दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा. What is heatstroke? Why does it cause death?
- लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका. अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास तत्काळ क्टरांचा सल्ला घ्या. What is heatstroke? Why does it cause death?
हे ही वाचा=======
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Informationदरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजारा केला जातो 1947 मध्ये ब्रिटीश राजवटीचा अंत, त्याच वर्षी 18 जुलैच्या भारतीय…
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathiशाहू महाराज, ज्यांना राजर्षी शाहू म्हणूनही ओळखले जाते, ते एक मराठा शासक होते ज्यांनी 19 व्या शतकाच्या आणि 20 व्या…
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?शिवरायांचा राज्याभिषेक हि घटना इतिहासातील सर्वांत महत्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते, या घटनेचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि याचे परिणाम सुद्धा…
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढूतुळापूर आणि वढू! पुणे जिल्ह्यातील भीमा-भामा-इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या ऐतिहासिक तुळापूर या ठिकाणी छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांची हत्या…
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झालाTomb of Maharani Yesubai discovered; An old land donation letter led to the revelation छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी…