राज्यातील गड व किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना

मुंबई, दि. 2: राज्यातील गड व किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. सांस्कृतिक…

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 28 : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीएसएमटी…

vinayak mete diedशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन

सकाळी सकाळी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे.  माजी आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला…

‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं जनतेला आवाहन

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सरकारनं सुरु केलेलं ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं आहे. नागरिकांनी १३…

महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय वाचा सविस्तर |Government of Maharashtra Cabinet decision

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज…

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

सोलापूर /पंढरपूर दि. 10(जिमाका) :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची  परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे  सकारात्मक वातावरण…

आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण; मंदिर समिती सदस्यांनी घेतली भेट

Invitation to the Chief Minister for Ashadi Maha Puja मुंबई, दि. ५ :- पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज…

अमरावतीत केमिस्टचा गळा चिरून खून, नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने हत्येचा संशय

अमरावती : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माची पोस्ट फॉरवर्ड…

अखेर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर शिवप्रेमीत जल्लोष|Aurangabad renamed Sambhajinagar; Maharashtra government’s decision in Thackeray’s cabinet

गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेकडून औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची मागणी केली जात होती. अखेर दोन्ही निर्णय आजच्या…

error: खबरदार लेख चोरी करू नका