स्वराज्याच्या लाडक्या पुतळाराणी सरकार सती जाणार… स्वराज्याची त्यागमुर्ती ….. ज्यांच्या जवळ स्वराज्याचे धनी क्षत्रियकुलवतंस छत्रपती शिवाजी महाराज आपले मन मोकळे…
वर्हाडतील बुलढाणा जिल्ह्या सिंदखेडराजा गावी १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा जन्म झाला.महाराष्ट्रातील काही मातब्बर व शुर घराण्यापैकी…
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील…