This is Bhatmanya Bal Gangadhar Tilak !
बाळ गंगाधर टिळक विरोधात केवळ सत्यशोधक दिनकरराव जवळकर हेच होते असे नाही . तर महाराष्ट्रातील थोर पत्रकार केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे सुध्दा होते . प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य उपलब्ध आहे . त्यांनी टिळकांची बरीच चंपी केली आहे . ती मूळातच वाचायला पाहिजे अशी अपेक्षा आहे .. (This is Bhatmanya Bal Gangadhar Tilak !!!)
(1) बाळ गंगाधर टिळक यांनी किल्ले सिंहगड येथे इंग्रजांकडून जमीन कशी मिळवली ?? ते समजले नाही . इंग्रज व टिळक यांची मैत्री साप व मुंगुस सारखी होती . अशा परिस्थितीत इंग्रजांनी टिळकांना जमीन उपलब्ध करून देणे गौडबंगाल आहे असे म्हणायला हरकत नाही . तसेच आता भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे तरी सिंहगड येथील जमीन सरकारच्या पुरातत्त्व खात्याने ताब्यात का घेतली नाही ?? किंवा देशभक्त टिळक वंशजांनी ती जमीन सरकारच्या हवाली का केली नाही ?? तेथे काय घाणेरडे प्रकार चालतात ?? हे सर्व पोलीसांना माहित आहे .. हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आदर आहे काय ?? उत्तर कोण देणार ??
(२) सयाजीराव महाराज गायकवाड यांनी बाळ गंगाधर टिळक यांना वापरासाठी दिलेला गायकवाड वाडा टिळकांनी हडप केला . तर त्यांच्या वंशजांनी सन १९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते त्याचे नामकरण टिळकवाडा असे केले . इतिहास असा बदलला जातो . This is Bhatmanya Bal Gangadhar Tilak !!!
(३) बाळ गंगाधर टिळक यांचे एकमेव सुपुत्र श्रीधर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ गायकवाड वाडा पुणे येथे भोजन दिले होते . त्यामुळे पुण्यातील सनातनी वर्णवर्चस्ववादी चातुर्वर्ण्य व्यवस्था जातीव्यवस्था मानणाऱ्या ब्राह्मणांनी श्रीधरना आत्महत्या करण्यास बाध्य केले होते … बहुजन काय किमतीचे ??!!
(४) एकदा बाळ गंगाधर टिळक बरेच आजारी होते . तापाने बडबड करत होते . शुद्ध हरपली होती . त्या वेळी बिपीन चंद्र पाल टिळकांच्या कानाजवळ जाऊन जोरात म्हणाले , तुम्ही काळजी करू नका . इंग्रज लवकरच भारत सोडून परत जातील . अशा परिस्थितीतही टिळकांनी बिपिन चंद्र यांना विचारले , काय पेशवाई पुन्हा स्थापन केली जाईल ?? This is Bhatmanya Bal Gangadhar Tilak !!!
असे हे भटमान्य बाळ गंगाधर टिळक !!!
(५) बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म जूलै १८५६ मध्ये झाला होता . तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड वरील समाधीचा शोध १८६९ मध्ये लागला . त्यावेळी बाळाचे वय फक्त तेरा वर्षे होते . आणि या वयात बाळाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव देखील ऐकले नव्हते …
—- त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध बाळ गंगाधर टिळक यांनी लावलेला नाही हे स्पष्ट होते . पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी १८९६ नंतर बाळाने लाखो रुपये जमा केले होते व पूर्णपणे हडप केले होते असा इतिहास आहे ….
(६) भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांनी भारतीयांना काही राजकीय अधिकार प्रदान करण्यासाठी मान्यता दिली होती . त्यानुसार स्वतंत्र विधीमंडळ व सरकार स्थापन करण्यास मान्यता मिळाली होती ….. त्यावेळी बाळ गंगाधर टिळक यांनी विधीमंडळात फक्त ब्राह्मणच गेले पाहिजेत अशी भूमिका घेतली . आणि कुणबी माळी तेली धनगर वंजारी बंजारा चांभार मांग महार कुंभार तेथे जाऊन काय बलुतेदारी करणार आहेत ??? असे बहुजन द्वेषी वक्तव्य अथनी येथे १९१९ मध्ये केले होते . त्यावर पंढरपूर येथे संत गाडगेबाबा यांनी सभा घेतली व टिळकांनी आम्हाला ब्राह्मण करावे अशी बोचरी टीका केली होती … This is Bhatmanya Bal Gangadhar Tilak !!!
(७) बाळ गंगाधर टिळक यांना जी काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती ती त्यांनी एका महिलेचा विनयभंग केला होता यामुळेच झाली होती अशी चर्चा झाली होती . त्याबाबत आजही संभ्रम कायम आहे …
(८) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे !!! असे टिळकांनी कधीच म्हणले नाही . अशी स्पष्ट कबुली त्यांनीच अकोला कोर्टात दिली होती . या सभेला शेगावचे संत गजानन महाराज उपस्थित होते . त्यामुळेच गर्दी झाली होती असे म्हणतात . This is Bhatmanya Bal Gangadhar Tilak !!!
बाळ गंगाधर टिळक यांचा स्वराज्य संकल्प म्हणजे इंग्रजांनी भारतावर राज्य करावे . पण नोकरशाहीत ब्राह्मण घ्यावेत असा होता . सर्वच ब्राह्मण समाज याच विचाराने वागत होता असे म्हटले जाते ..
(९) बाळ गंगाधर टिळक जन्माने चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते . परंतू टिळकांचे रंग रुप , डोळे , यष्टी यात थोडाही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण दिसत नव्हता . असे म्हणतात . काळाभिन्न रंग व साजेसे रुप !! या कारणाने टिळक अस्वस्थ होते …. यातूनच टिळक टोकाचे बहुजन द्वेषी झाले असावेत असे म्हटले जाते ..
++ इतिहास संशोधक युवकांना अधिक संशोधनासाठी संधी उपलब्ध आहेत ..
पुरुषोत्तम खेडेकर चिखली .
३-५-२०२२ .
==== हे ही वाचा ====
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Information
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathi
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झाला
जय जिजाऊ टिळकांच्या संबंधित खेडेकर साहेबांच्या विचाराला धरून लोकपत्रच्या संपादकांनी खेडेकर साहेबा विषयी अपशब्द वापरून एक लेख एक महिन्या पूर्वी प्रसिद्ध केला होता. तो वाचून, प्रचंड राग त्या वर्तमानपत्राच्या संपादकाचा आला होता. अच्छा सदरामध्ये खेडेकर साहेबांच्या मुद्द्यांचा विचार करून संबंधित वर्तमानपत्राच्या संपादकांनी त्याचे उत्तर आम्हाला द्यावे. भामट्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एक भुंगा दुसऱ्यांना जातीवादी ठरवून महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये वेगळेच जातीचे विष पेरत आहे . त्याबद्दल पण आमचे मार्गदर्शन साहेबांनी करावे…. एक साहेबाच्या विचारांचा मावळा जय जिजाऊ.